अजितदादा खरच विमानात होते का ? की हा एक मोठा कट होता ...
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताची बातमी पचवने आजही कठिन जात आहे.पण आता या अप्घताभोवती संशयाचे असे काही ढग जमा झाले आहेत,जे प्रत्येक मराठी माणसाला विचार करायला भाग करण्यास भाग मजबूर करत आहे ..
नक्की का्य घडल त्या दिवशी ?
हे ५ अनुतरित प्रश्न ,जे थेट राजकीय यंत्रनावर संशय निर्माण करत आहेत .
१ सिसीटिव्ही फुटेज गायब कसे ?
शासकीय "बंगला " देवगिरी ते अतिमहत्वाच्या कलिना विमानतळापर्यंतच्या प्रवासात दादा कुठे गाडीत बसले आणि कुठे उतरले, याचे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. मुंबईसारख्या 'हाय सिक्युरिटी' झोनमध्ये दादांचे आगमन, विमानात बसतानाचे एकही सीसीटीव्ही फुटेज समोर न येणे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दादा खरंच त्या विमानात होते का? की त्याआधीच त्यांचा घात झाला होता? 🎥❌
२. सोबत एकही पी.ए. का नव्हता?
डिकले, मुसळे आणि सोलवट यांच्यासारखे दादांचे अत्यंत विश्वासू आणि सावलीसारखे सोबत असणारे पी.ए. त्या दिवशी त्यांच्यासोबत विमानात नव्हते! राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत एकही स्वीय सहाय्यक नसणे, हा निव्वळ योगायोग कसा असू शकतो? की हा कुठल्या व्यापक कटाचा भाग होता? 👤❓
३. ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकरांचा तो सूचक इशारा!
अपघाताची बातमी येताच राजू परुळेकर यांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिली होती:
"माणसाच्या जीवाला फक्त तंबाखूच्या व्यसनानेच धोका असतो असं नाही, चुकीची संगत ही सुद्धा प्राणाशी गाठ असते... आणि महाराष्ट्राच्या सत्तेतील शेवटचा सेक्युलर गेला." या दोन ओळींमधून त्यांनी नेमका कुणाकडे आणि कोणत्या कारणाकडे अंगुलीनिर्देश केला होता? 📝
४. अपघात की पूर्वनियोजित बनाव?
दादांचा मृत्यू आधीच घडवला गेला आणि तो लपवण्यासाठी विमान अपघाताचा बनाव रचला गेला? महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वीही एका दिग्गज नेत्याचा असाच 'अपघाती' मृत्यू दाखवला गेला होता, ज्याचे सत्य आजतागायत समोर आलेले नाही. आता दादांच्या बाबतीतही तेच होणार का? ✈️💥
५. सीबीआय (CBI) चौकशीवर विश्वास कसा ठेवायचा?
आज सीबीआय चौकशीची मागणी होत असली तरी, तपास करणाऱ्या यंत्रणा जर कोणाच्या हातचे बाहुले बनल्या असतील, तर निष्पक्ष चौकशी कशी होणार? या तथाकथित अपघाताचा खरा फायदा कोणाला झाला, हे महाराष्ट्रातील अगदी लहान मूल देखील आज सांगेल. ⚖️
पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा चालवणारा आणि जनतेसाठी तळमळ असणारा एक मोठा नेता आज आपल्यात नाही, हे राज्याचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. पण त्यांच्या मृत्यूचं हे गूढ असं दडपून चालणार नाही!
तुम्हाला काय वाटतं? हा खरोखरच तांत्रिक अपघात होता की सत्तेच्या सारीपाटावर रचलेला एखादा मोठा कट?

0 टिप्पणियाँ